tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post2898702199055511460..comments2023-06-11T07:30:04.939-07:00Comments on भेजाफ्राय: साहित्य संमेलन आणि डिकन्सची द्विजन्मशताब्दीRam Jagtaphttp://www.blogger.com/profile/14849673768004189921noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post-63577325531320744982012-02-06T01:33:26.708-08:002012-02-06T01:33:26.708-08:00केदार पाटनकर यांच्याकडून मेलद्वारे
अपवादि वगळता च...केदार पाटनकर यांच्याकडून मेलद्वारे<br /> अपवादि वगळता चाळिशी उलटलेले मराठी साहित्यिक <br />सोशल नेटवर्किंग का करीत नाहीत, हा प्रामाणिक अभ्यासाचा विषय आहे. गुप्तता राखण्यात बरे वाटणे, नियमितपणे नेटवर्किंग करणे न जमणे इत्यादी कारणांमुळे नेटवर्किंग जमत नसावे. शेवटी, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पर्याय आहे. चाळिशीच्या आतले तरूण लेखक या सगळ्याला नक्की अपवाद आहेत, असे माझे मत आहे. जागतिकीकरणाच्या आसपास ज्यांचे बालपण अथवा तरुणपण आले आहे ते नेटवर्किंगकडे दुर्लक्ष करू शकलेले नाहीत.<br /> डहाकेंच्या भाषणाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. एका साहित्यिकाने भाषणाबद्दल एका वाहिनीवर आनंद व्यक्त केला तर एका वृत्तपत्रात फारसे हाती काही लागले नसल्याचा सूर उमटला. रा.ग.जाधव यांची आपण दिलेली प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे.Ram Jagtaphttps://www.blogger.com/profile/14849673768004189921noreply@blogger.com