tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post4755065532896548017..comments2023-06-11T07:30:04.939-07:00Comments on भेजाफ्राय: गरज ‘हिंदू डाव्यां’चीRam Jagtaphttp://www.blogger.com/profile/14849673768004189921noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1229312746664217144.post-15713605019080730592015-04-16T00:19:31.464-07:002015-04-16T00:19:31.464-07:00असं म्हणता येईल का?
माझ्यामते डाव्या इतिहासकारांच...असं म्हणता येईल का? <br />माझ्यामते डाव्या इतिहासकारांचे महत्व नाकारता येत नसले तरी त्यांना अनेकदा इतिहासाला स्वतःच्या निष्कर्षांच्या सोयीसाठी वाकवले हि बाबसुद्धा नाकारता येणार नाही. मुस्लीम किंवा ख्रिश्चन हे देशात परके नसले तरी भूतकाळात एक टप्पा असा होता जेव्हा आज भारताचा जो भौगोलिक भाग आहे त्यात हे धर्म नव्हते हे कधीही डाव्या इतिहासकारांनी निर्विवादपणे सांगितले का? त्यांना 'धर्म' ह्या गोष्टीची भीतीच एवढी आहे कि ती नाहीच असं सतत म्हणत राहिल्याने ती एका टप्प्याला नाहीशी होईल असं त्यांनी ठरवलं असावं. त्यामुळे संघाने 'होमो रीलीजीयस' उभा केला आणि डाव्यांनी 'होमो एक्सप्लॉयटेड'. गांधीजी हे कडवे धर्मनिष्ठ होते, पण त्यांची धर्मनिष्ठ त्यांनी स्वतः समजवून घेतलेली आणि त्यांच्या स्वतःच्या एथिक्सवर आधारित होती. आणि हे बाब डॉ/ आंबेडकर ह्यांनीसुद्धा दर्शवलेली आहे. 'धर्म' नावाच्या गोष्टीला अनुल्लेखाने मारण्याचा डावे आणि नेहरू ह्यांचा प्रयत्न हाच आजच्या परिस्थितीच्या मुळाशी आहे. A Spectator https://www.blogger.com/profile/16164261047773458013noreply@blogger.com