Monday, January 10, 2011

नुकसान कोणाचे?

नुक्ताच लोकसत्ताचे माजी संपादक अरूण टिकेकर याना महाराष्ट्र फाउनडेशनच साहित्यासाठीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला पण त्यांची दखल मराठी दैनिकानी फारशी घेतली नाही। काय कारण असावे बरे? टिकेकर लोकसत्ताचे सलग अकरा वर्ष संपादक होते। त्या कालातली त्यांची पत्रकारिता आजच्या पत्रकारानी आदर्ष मानवी अशी आहे। तेव्हा टिकेकर यांचा विसर मराठी पत्रकारितेला पडत असेल तर त्यात नुकसान मराठी पत्रकारिता आणि पत्रकार यांचेच नव्हे काय?

No comments:

Post a Comment